संपादक
भारतीय घटनेचे शिल्पकार प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
मुंबई दादर येथील राजगृहावरती समाजकंटकांनी दगडफेक केली, नुकसान केले त्या “समाजकंटकाच्या
७० पिढीचे फडके फाडलेच पाहिजे”. जे समाजकंटक आहेत त्यांची भरचौकात होळी केली पाहिजे.
बाबासाहेबांचे राजगृह ही आमची अस्मिता आहे. जीव की प्राण आहे. राजगृहावरील वरील हल्ला
का आणि कशासाठी केला याच्या मागे कोणाचा हात आहे हे सरकारने समाजकंटकांना ताब्यात घेऊन
चौकशी करावी. त्या समाजकंटकांना फासावर लटकावले पाहिजे म्हणजे असे समाजकंटक राजगृहाकडे
बघणार नाहीत. राजगृह म्हणजे न्याय मंदिर आहे. त्या न्याय मंदिरावर हल्लाच काय पण वाकडी
नजर केली तर डोळे सुद्धा समाजकंटकाचे काढावे लागतील. महाराष्ट्र सरकारने या समाजकंटकांना
कोणी पाठवले याच्या मागे जातिवादी आहेत काय याचा शोध लावला पाहिजे. त्या समाजकंटकांना
भिम सैनिकांच्या ताब्यात द्यावे त्याचे काय करावे ते भिम सैनिक करतील. राजगृहावर हल्ला
हा तमाम आंबेडकरी जनतेवरील हल्ला आहे. राजगृह हे आमचे दैवत आहे. अरे समाजकंटकांनो हिम्मत
असेल तर समोरासमोर या तुमचा खेळ खल्लास केल्याशिवाय भिम सैनिक राहणार नाहीत. तोंडाला
काळी कपडे घालून भडव्यानो राजगृहावर हल्ला करता, नुकसान करता सरकारने या समाज कंटकांना ताब्यात घेऊन सुत्रधार शोधावे. त्याचप्रमाणे
मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांना झेड सुरक्षा सरकारने द्यावी. तसेच राजगृहाभवती
सुरक्षा ठेवावी. राजगृहावरील हल्याचा बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र
राज्य तीव्र निषेध करीत आहे. अशा समजासमाजा मध्ये तेढ निर्माण करणार्या समाज कंटकाच्या
औलादींना ठेचून काढले पाहिजे. जय भिम
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment