संपादक
महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. मा. उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मा. अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व तिन्ही पक्षाचे मंत्री, सर्व आमदार, सर्व मित्रपक्ष व सर्व मंत्री महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेत आहेत सतर्क राहत आहेत पण वाईट वाटते की ज्या शिवसेना या पक्षाने अनेक वर्षे मित्र पक्षाला साथ दिली तेच मित्र उद्धव ठाकरे साहेब यांच्या कामगिरीवर नाराजी दाखवत आहेत. मित्र शत्रू झाले आणि शत्रू मित्र झाले. मा. उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे ज्याच्या नशिबात मुख्यमंत्रीपद न्हवते ते शिवसेनेमुळे मिळाले तेच उद्धव ठाकरे साहेब यांना टार्गेट करत आहेत पण उद्धवजी ठाकरे साहेब या देशाचे रिमोट कंट्रोल आहेत हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. संकटसमयी विरोधक राजकारण करत आहेत. हे भारत देशाच्या व महाराष्ट्राच्या जनतेला चीड आणणारे असे आहे.
अधिक महितीसाठी संपर्क
संपादक - अभिमन्यू बी.आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक - वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment