महामानव भारतरत्न घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला महान विचार तो म्हणजे तुम्हाला जगायचे असेल तर आपुलकीने, मानाने, सन्मानाने, स्वाभिमानाने जगा आणि कधीतरी मरणार आहे अशी भूमिका डोळ्यासमोर ठेऊन काहीतरी कार्य करून मरा म्हणजे जन्माला आलेले सार्थक होईल यामुळे तुमचे नाव होईल इतिहास होईल.
🙏जनहितार्थ 🙏
संपादक - अभिमन्यू बी.आठवले
उपसंपादक - वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
अधिक महितीसाठी संपर्क
संपादक : अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
Comments
Post a Comment