Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांची एक नंबर अशी ओळख

  मा.श्री.मिलिंद शंभरकर साहेब  (जिल्हाधिकारी सोलापूर)  संपादक           सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी यांनी या कोरोना कोव्हिड-१९ या आपत्ती काळात जनतेच्या हिताच्या दृष्ठीने जेवढे शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी सतत लक्ष दिले. हळूहळू कोरोना या रोगाची आपत्ती कमी होत आहे. शेतकर्‍यासाठी पीक कर्ज याबाबत चांगला निर्णय घेवून त्यांची प्रगती व्हावी. त्यांना आपत्ती काळात आधार मिळावा यासाठी कर्तव्य बजावले. कोरोना या रोगाचे संकट जनतेसाठी भयानक होते असे असताना पोलिस खाते , प्रांत , तहसिलदार , गटविकास अधिकारी , सर्व विभागातील शासकीय कर्मचारी तसेच सहकार्य करणारे स्वयंसेवक व अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत ते म्हणजे डॉक्टर व कर्मचारी व सर्व आरोग्य विभाग. आपत्ती काळात जागृत राहून आपली कामगिरी पार पाडत आहेत. जिल्हाअधिकारी सोलापूर यांचे नाव मिलिंद शंभरकर जरी असले तरी ते एक नंबर जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जनता त्यांची ओळख पुसणार नाही. असे जिल्हाधिकारी पदाला शोभिल अशी कामगिरी करून एक ठसा उमटिवला आहे. काही निर्णय ...

नातेपुते येथे दिनांक ०७/१०/२०२१ रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणा या उपक्रमाचे शिबीर संपन्न झाले हे शिबीर जनतेचे हित पाहणारे, जागरूकता निर्माण करणारे, येणार्‍या संकटासाठी आदर्श कामगिरी ठरेल

संपादक           नातेपुते येथे ०७/१०/२०२१ रोजी मधुर मिलन , नातेपुते या मंगल कार्यालयामध्ये ग्रामसुरक्षा या चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सोलापूर ग्रामीण पोलिस दल व जिल्हा परिषद सोलापूर संयुक्त उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम जिल्हा पोलिस अधिक्षक सौ.तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून राबविला जात आहे. या शिबिराच्या वेळी अकलुज विभागाचे पोलिस अधिकारी मा.श्री.शिवपूज तसेच नातेपुते पोलिस स्टेशनचे एपीआय मनोज सोलनकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन , दरोडा , बिबट्याचा हल्ला , सर्पदंश , पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला , आग जळीताची घटना , अपघात , याबाबत डी . के.बोर्डे संचालक नागरी सुरक्षा पुणे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा जनतेसाठी कशी फायद्याची आहे ते समजावून सांगितले व त्यावेळी प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रत्येकाच्या जीवनात वेळ आणि काळ ठरलेला आहे. कोणते संकट कधी येईल हे सांगता येत नाही. संकटाच्या वेळी मदतीला कोण येईल तर ते म्हणजे ग्रामसुरक्षा यंत्रणेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी व जनता. कोणत्याही व्यक्तीवरती संकट आले तर क्षणात ...

सोलापूर जिल्हा स्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन म्हणजे “ना न्याय ना निवारण” ही चिंताजनक व चीड आणणारी भयानक परिस्थिती

संपादक      सोलापूर जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन हा चांगला उपक्रम राबविला जात आहे. जनता वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून लोकशाही दिनात आपल्या असलेल्या अडचणी त्या संदर्भात लेखी , अर्ज , निवेदने देवून अर्जदार पोच घेवून घरी परततात. परंतु दिलेल्या अर्जदाराच्या अर्जदाराच्या निवेदनाला अधिकारी यांच्याकडून “ना न्याय ना निवारण” होताना दिसत नाही. मी संपादक म्हणून अनुभवले आहे. अर्जानुसार त्या त्या विभागाकडे लोकशाही दिनातील आलेले अर्ज पाठविले जातात. अहवाल मागवला जातो. परंतु त्यातून अर्जदाराला न्याय ही मिळत नाही आणि त्याच्या लेखी म्हणण्याचे निवारण ही होत नाही. म्हणायला लोकशाही दिन बरा वाटतो. पण या दिनातील अर्जदाराच्या अर्जाचे , निवेदनाचे म्हणावी तशी दखल घेताना दिसत नाही. लोकशाही दिन म्हणजे अर्जदाराचे म्हणे समजून त्यावरती त्वरित न्याय देणे , अडचण असल्यास शासकीय स्तरावर त्या अर्जदाराला मार्गदर्शन करणे , निवारण करणे असे असले पाहिजे. तसेच लोकशाही दिनात सर्व विभागाचे वरिष्ठ , कनिष्ठ अधिकारी हे हजर राहिले पाहिजेत. लोकशाही दिन म्हणजे न्यायदिन जनतेसाठी वरदान ठर...

साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे चौथ्या वर्षात यशस्वी वाटचाल

वैभव अ. आठवले  (उपसंपादक) (साप्ताहिक बहुजन भूषण) संपादक                साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे चौथ्या वर्षात पदार्पण होत आहे. यशस्वी वाटचाल होत आहे. या वृत्तपत्राला वाचक , जाहिरातदार यांनी जाहिराती देवून सहकार्य केले. गेली 2 वर्षे कोरोना कोव्हिड-१९  या रोगाच्या आपत्तीमध्ये ही संपादकाने जनहितार्थ म्हणून साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राच्या सोशल मीडिया पेज वरून वाचकापर्यंत जे दिसले , जे वाचले , जे अनुभवले त्या नुसार सडेतोड निर्भिडपणे विचार मांडले. साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र चौथ्या वर्षात तर , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यशस्वी घौडदौड चालू आहे. या वृत्तपत्रांना राजकीय , सामाजिक , शैक्षणिक संस्था , विविध सामाजिक संघटना , पतसंस्था , लहान-मोठे सामाजिक कार्यकर्ते , वाचक , जाहिरातदार इ. नी भरभरून आशीर्वाद दिला त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन .  त्यामुळे वृत्तपत्र चालवणे सोपे झाले. सध्या स्पर्धेचे युग चालू आहे. अशा या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विषय शोधून त्यावरती प्रबोधनवादी , परि...

महाराष्ट्र सरकारने डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावेत आरोग्य विभागाच्या २५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेतल्या जाणार्‍या परीक्षा रद्द का झाल्या? त्याची चौकशी झाली पाहिजे, विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळू नये याबाबत सरकारने खबरदारी घ्यावी

संपादक             दि.२५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेण्यात येणार्‍या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड मधील विविध पदाच्या परीक्षा रद्द   करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थी पालक यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी यांनी आपआपल्या परीने परीक्षा देण्यासाठी , वेळेत पोहोचण्यासाठी काही विद्यार्थी एक दिवस अगोदर , तर काही विद्यार्थी नातेवाईकांकडे , काही विद्यार्थी मित्रांकडे , तर काही विद्यार्थी यांनी एसटी स्टँड , लॉज याचा आधार घेतला होता. वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दक्ष होते. परंतु अचानक परीक्षा रद्द केलेचा मेसेज सर्वत्र पसरला आणि एकच खळबळ उडाली. विद्यार्थी आपआपल्या मित्रांना “खरी की खोटी” बातमी एकमेकांना विचारत होते. विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे चकित झाला , संकट कोसळले , घायाळ झाले , विद्यार्थी यांची केवळवाणी अवस्था झाली. नक्की परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचे कारण काय ? विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळण्याचा महाराष्ट्र सरकारचा ह...

नातेपुते नगरपंचायत झाल्यामुळे नगरसेवक होण्यासाठी युवकांची “वळवळ”

संपादक           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर या ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्याने व काही कालावधीमध्ये निवडणुका होणार असल्यामुळे नगरसेवक होण्यासाठी युवकांची वळवळ सध्या चालू झाली आहे. लहान थोरांच्या गाठीभेटी , चहापाणी , बसणे-उठणे , वाढदिवस अशा पद्धतीने चालू झाले आहे. वार्ड रचणेत बदल अपेक्षित आहे. तसेच आरक्षण सोडत महिला , पुरुष तसेच कोणत्या जातीला मिळेल याकडे लक्ष लागून राहिले आहे. नातेपुते येथे युवकांचे गटतट सामाजिक कामे करण्यासाठी पुढे आलेले आहे. प्रत्येकाच्या सुखादुखात सामील होत आहेत. मतभेद विसरून नमस्कार , चमत्कार चालू आहेत. नातेपुते ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यामुळे प्रथम नगरसेवक व नगराध्यक्ष होण्याचा मान मिळावा या दृष्ठीने नेते मंडळी युवक वर्ग आत्तापासूनच चर्चेला सुरुवात केलेली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार का ? एक एक मत नगरसेवक बनण्यासाठी महत्वाचे आहे. तसेच नगराध्यक्ष जनतेतुन निवडला जाईल काय ? असे जनतेतुन बोलले जात आहे. तसेच यामध्ये कोणाकोणाची युती होणार ? आघाडी कोणाची राहणार ? हे ही महत्वाचे ठ...

माहिती अधिकाराचा उपयोग “ब्लॅकमेल” करण्यासाठी न करता “सत्य” शोधण्यासाठी उपयोगात आणणे गरजेचे

संपादक           २००२ मधील महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा आला तर १२ ओक्टोंबर २००५ ला केंद्राने माहिती अधिकार आणला. माहिती अधिकाराचा उपयोग जास्त प्रमाणात “ब्लॅकमेल” करण्यासाठी होतोय असे वाटते. माहिती अधिकारातून सार्वजनिक अथवा स्वत:च्या उपयोगासाठी माहिती मागितली पाहिजे ती “जनहितार्थसाठी” उपयोगात आणली पाहिजे. त्या माहितीतून सत्य दडले आहे ते बाहेर काढण्यासाठी या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे. माहिती अधिकारातून माहिती विचारने काही गैर नाही. एक सामाजिक जबाबदारी समजून त्या माहितीतून पारदर्शीपणा आहे की नाही , भ्रष्टाचार झाला की नाही , उत्कृष्ठ कामे झाले की नाही , शासकीय निधिचा योग्य उपयोग केला गेला की नाही या पद्धतीने सत्य बाहेर काढण्यासाठी माहिती अधिकाराचा उपयोग केला पाहिजे. अर्जदारांनी दिलेल्या अर्जाचे निवारण अधिकारी यांनी केले की नाही इ. माहिती राज्यजन माहिती अधिकारी , शासकीय माहिती अधिकारी हे खरी माहिती देतात की नाही किंवा भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात हे तपासून पाहण्यासाठी माहिती अधिकार वापरला पाहिजे जेणेकरून त्या अधिकार्‍याची अयोग्य अशी भ...