Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातून प्रत्येक गावात "संविधान भवन" बांधण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत तरी बौद्ध समाजातील बांधवांनी यासाठी झटावे

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र   गावातील प्रत्येक व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये याबाबत चौकशी करावी. संविधान भवन कोठे बांधायचे? व ते कशा पद्धतीने बांधायचे आहे? याबाबत ग्रामपंचायतमध्ये ठराव देवून पंचायत समितिकडे नेऊन द्यायचा आहे. प्रत्येक गावात संविधान भवन हे सामाजिक न्याय विभागाकडून बांधण्यात येणार आहे. समाजबांधवांना कोणताही एक रुपया खर्च करण्याची गरज नाही, सर्व प्रक्रिया शासनाची आहे ती ग्रामपंचायतकडून घेण्यात येणार आहे.  संविधान भवन प्रत्येक गावात बांधणे बंधनकारक आहे. याला कोणाचा विरोध असला तरी ते काहीच करू शकत नाहीत. ही प्रक्रिया ग्रामपंचायतमार्फत, पंचायत समिति मार्फत, जिल्हा परिषद मार्फत नंतर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहे. यामध्ये कोणाची मध्यस्थी राहणार नाही, कोणीही दलाली करू शकनार नाही.  त्यासाठी महत्वपूर्ण अटी पुढीलप्रमाणे.      १) ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव घेणे. २) मासिक सभा ठराव विषय - सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतमध्ये संविधान भवन बांधून मिळणेबाबत असा विषय राहील.  ३) तसेच संविधान भवन...

राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांनी ०५/०३/२०२१ रोजी घेतलेल्या माहिती अधिकाराची सुनावणी त्यामुळे अर्जदार जोमात तर अधिकारी कोमात हे पहायला मिळाले

संपादक   साप्ताहिक बहुजन भूषण  दिनांक ०५/०३/२०२१ शुक्रवार रोजी दुपारी ३.०० वाजलेपासून ज्या अर्जदारांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांच्याकडे सन २०१७ मध्ये अपील दाखल केले होते त्या अपिलाची सुनावणी आज दिनांक ०५/०३/२०२१ रोजी पार पडली. त्या सुनावणीत जनराज्य माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांनी माहिती मागितलेल्या अर्जदारांना माहिती न दिल्यामुळे व अपील अधिकाऱ्यांनी अपील आदेश न काढल्यामुळे राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे सन २०१७ रोजी अपील केले होते त्या अपिलाची सुनावणी आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. हा एक चांगला योग आला.  आयोगाच्या समोरासमोर जनराज्य माहिती अधिकारी, अपील अधिकारी, अर्जदार व राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ पुणे आयुक्त यांनी सुनावणी घेतली. त्यामुळे अर्जदारांच्या अर्जाला वाचा फुटली आहे, अर्जदारांना आनंद वाटला आहे. माहिती देताना राज्य माहिती अधिकारी यांनी टाळाटाळ करू नये, दप्तर दिरंगाई करू नये, असे चालणार नाही व अपील अधिकारी यांनाही अपील घेताना टाळाटाळ व दप्तर दिरंगाई करता येणार नाही या आजच्या सुनावणीने दाखवून दिले.  त्याचप्रमाणे आज अर्जदारांनी व्यक्तिशा मागित...